छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाबाईंचे सहावे पुत्र?

परिचित असलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही ऐकीव गोष्टी माहिती आहेत. जसे की खानाची बोटे छाटली, सुरत लूट, अफजल खानाचा कोथळा फाडला. हा इतिहास सोडला तर बाकी इतिहास आपल्याला अपरिचित आहे. तुम्ही कधी हे ऐकले आहे का की शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचे सहावे अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते? हो.. हे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत कोणते?

shivajiraje kuldaivath

भोसले हे मूळचे मेवाडचे सिसोदिया राजपूत. लोककथे प्रमाणे सिसोदिया वंश हा आदित्य वंश म्हणजे सूर्य ला मानणारा वंश. सूर्यवंशी क्षत्रिय म्हणवून घेत कारण ते सूर्यापासून स्वतःची वंशावळ सांगायचे. या घराण्यातील ग्रहादित्य किंवा गुहील या राजाला बालपणी एका दृष्टांतात कैलासपुरी नामक क्षेत्री महादेवांनी साक्षात्कारी दर्शन दिले व स्वतःचे चतुर्मुखी शिवलिंग तेथे स्थापले ज्याला एकलिंगेश्वर म्हणतात अशीही … Read more

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

ashtpradhan mandal

आजही फक्त महाराष्ट्रतील नव्हे तर संपुर्ण भारतात नव्हे नव्हे विदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले देतात. याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याचा स्वतंत्र आणि लोकशाही राज्याचा शुभारंभ केला. छत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर … Read more

शिवराय असे शक्तीदाता दुसऱ्या महायुद्धातील एका लढाई ची कहाणी

shivraay ase shaktidata

सह्याद्री च्या कुशीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी बांधलेले गडकोट म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय जणू जीव कि प्राण. शिवराय तर साक्षात महादेवाचे रूप घेऊनच आले प्रसंगी रुद्रावतार दाखवणारे तर कधी प्रेमळ आणि मायाळू. आजही शिवाजी महाराजांच्या नावाची जादू ओसरली नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने कित्येक मुघली सरदारांना घाम फुटायचा. ज्या औरंगजेबाला दक्खन काबीज … Read more

गनिमीकावा न करता रणांगणात जिंकलेली लढाई

rananganat jinkleli ladhai

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या लढाई म्हटली की ती लढाई गनिमीकावा च समोर येतो कारण एव्हढ्यामोठ्या शत्रूला मूठभर सैनिक घेऊन तुटपुंज्या हत्यारांनी जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमीकाव्याचा वापर करावा लागत होता. परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना अशी एक लढाई आहे ज्यात मराठे अगदी समोरासमोर रणांगणात येऊन लढले आणि जिंकले सुद्धा ती म्हणजे ‘कांचनवारीची लढाई’. छत्रपती … Read more

शिवरायांच्या गनिमीकाव्याचं सर्वोत्तम उदाहरण उंबरखिंड चं युद्ध

umbarkhindche yudha

छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येत स्वराज्य आणि स्वराज्याचे गडकोट, पण आणखीन काय विचार येतो असं विचारलं तर दहा पैकी आठ जण तरी नक्कीच गनिमीकावा किंवा शिवाजी महाराजांच्या लढाया आठवतील. स्वराज्यासाठी झालेले युद्ध किंवा युद्धतंत्राचा अभ्यास करताना प्रगल्भ युद्ध तंत्र कसं असावं किंवा युद्धशास्त्र म्हणजे काय असतं या युद्धशास्त्राची छोटीशी चुणूक आपल्याला … Read more

मराठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा

ganimikava ani pedgaoncha shahana

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजे ६ जून १६७४ रोजी रायगडावर संपन्न झाला. रयतेच्या हक्काच ३२ मण सुवर्ण सिंहासन मोठया दिमाखात उभे राहिले. फक्त रायगडावरच नाही तर संपूर्ण स्वराज्यच आनंदात न्हाऊन निघाल. कारण लोकांच्या मनातलं लोककल्याणकारी स्वराज्य अभिमानाने उभं राहत होतं. कित्येक वर्षांचा घनदाट अंधार हटवून राज्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि स्वराज्याची … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले शिल्प

shivaji maharajanche pahile shilpa

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत. महाराष्ट्रासोबतच जवळ जवळ संपूर्ण भारतात कुठे ना कुठे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पाहायला मिळतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प कधी व कुठे उभारले माहीत आहे का?  छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शिल्प उभारण्यात आले ते कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या गावात या शिल्प उभारणी चा देखील एक … Read more

स्वराज्याचे पहिले तोरण

swarajyache pahile toran

संपुर्ण महाराष्ट्र जेंव्हा मुघलशाही, आदिलशाही आणि निजामशाहीच्या टाचे खाली दबला जात होता. त्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वाभिमानाने उभं केलं, इथल्या तरुणांना संरक्षण दिलं त्यांना तसेच स्वतःसाठी आणि मातीसाठी लढायला शिकवलं. सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेंव्हा आपल्या सवंगाड्यांना सोबत घेऊन जेंव्हा स्वराज्याची संकल्पना मांडली तेंव्हा त्यांच्या नजरेसमोर सर्वात महत्वाचं लक्ष होत स्वराज्याच्या किल्ल्याच. … Read more

प्रजादक्ष शिवकल्याण राजा शिवछत्रपती!

prajadaksha raja shivchhatrapati

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रावर सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष पारतंत्र्याची आणि अन्याय-अत्याचाराची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्र हा गुलामगिरी, पारतंत्र्य, उपेक्षा, अवहेलना, दु:ख आणि भीतीचा भयंकर काळोखा खाली होरपळत होता. या भीषण काळोखाला छेद देणारा तेजस्वी सूर्यकिरण सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराज्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला. खडतर सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेल्या … Read more

You cannot copy content of this page