अमरावती जिल्ह्यातील गाविलगड किल्याचा इतिहास आणि माहिती

अमरावती जिल्ह्यातील गाविलगड किल्याला विदर्भाचे भूषण म्हटले तरी चालेल. साधारणपणे बाराव्या शतकात गवळ्यांनी ह्या किल्याची बांधणी केली मात्र नंतर बलाढ्य अशा गोंडानी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल असल्या कारणाने सध्या हा किल्ला चिखलदरा तालुक्याच्या जवळ असणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समावून घेण्यात आलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. ह्या किल्याच्या इतिहासाविषयी … Read more

चिमाजी अप्पानी अभिनव शक्कल लढवून जिंकलेला “तारापूरचा जलदुर्ग”

शूर मावळ्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. त्यात जलदुर्गांचे प्रमाण काही कमी नाही. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा असे जलदुर्ग सोडले तर बाकी सर्व जलदुर्ग अनेकांना अपरिचितच आहेत. याच अपरिचित किल्ल्यांपैकी एक म्हणजे तारापूरचा किल्ला. हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात येतो. सध्या हा किल्ला खाजगी वहिवाटदारांच्या कुलुपात बंदिस्थ झाला आहे. त्यामुळे अनेक दुर्ग प्रेमींना हा … Read more

मराठा साम्राज्याची पहिली राजधानी राजगड

तीन दिशांना तीन माची, गडाच्या मधोमध असणारा बालेकिल्ला, किल्ल्यावर असणाऱ्या  दुहेरी नाकेबंदीच्या भिंती आणि भक्कम बुरुज अशी ओळख असणारा पुणे जिल्ह्यातील भोर-वेल्हे तालुक्याच्या सीमेवर राजगड हा किल्ला बऱ्याच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे आपण बघतोय. नीरा-लखवंडी नदीच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर आहे; यावर राजगड किल्ला बांधण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेतल्यावर ह्या किल्ल्याच नामकरण राजगड … Read more

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावाजवळ असलेला वसंतगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या पर्वात सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या गावाजवळील हा वसंतगड. हा किल्ला नैसर्गिक तटबंदीने वेढलेला असून पावसाळ्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेला हा किल्ला अतिशय शोभून दिसतो. पुणे-सातारा महामार्गावरून कऱ्हाडच्या अलीकडे 13 किलोमीटर अंतरावर तळबीड लागते. तळबीडमध्ये गेल्यानंतर हंबीरराव मोहिते यांचे स्मारक उभारलेले दिसते. गाव संपताच वसंतगडाची सुरुवात होते. हा डोंगर चढून वर गेल्यानंतर ढासळलेली … Read more

आकाशाला भिडणारा सुळका असणारा धोडप किल्ला

नाशिक जिल्यात किल्ल्यांची मांदियाळी उभी आहे. धोडप हा बलदंड किल्ला आपल्या सर्वांना भुरळ घालतो. नाशिकच्या अगदी मधोमध असलेला हा किल्ला देखण्या पाषाण शिल्पांनी सजलेला आहे. या गडावरील पाषाण शिल्पे म्हणजे एक अनमोल खजिनाच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हा किल्ला अजिंठा-सातमाळा या डोंगर रांगेच्या कुशीत वसलेला आहे. या किल्ल्याची उंची नजरेत सामावणारा नाही, इतका उंच हा … Read more

सातारा जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला ”केंजळगड”

सातारा जिल्हा म्हंटल की अनेक गड किल्ले डोळ्यासमोर उभे राहतात. कृष्ण आणि वेण्णा या नदी संगमावर वसलेले हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. साताऱ्यावर सातवाहन, चालुक्य, शिलाहार, देवगिरीचे यादव, बहमनी, मुस्लिम राजकर्ते, मराठा राजकर्त्ये यांनी राज्य केले. याच जिल्ह्यात एक किल्ला कृष्णा आणि नीरा या नद्यांच्या खोऱ्यात उभा आहे, साताऱ्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेले हा किल्ला म्हणजे ”केंजळगड”. या किल्ल्याची चढाई मध्यम … Read more

नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूयांच्या लढाईची साक्ष देणारा ”विशाळगड”

विशाळगड हा शब्द कानावर येताच बाजीप्रभुंचे ते शब्द कानावर पडतात, ”लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.” या स्मृती थेट त्या प्रसंगाची आठवण करून देतात आणि नकळत अंगावर शहरे येतात. हीच ती पावन झालेली लढाई आणि हाच तो गड ज्याने महाराजांना सुखरूप आपल्या ओंजळीत सामावून घेतले. या किल्ल्यावर जाताच पावनखिंडीची लढाई डोळ्यासमोर येते. ”राजं तुम्ही गडावर … Read more

छत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी

kille shivneri

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि ही भूमी पावन झाली. शिवजन्म झाला आणि शिवनेरीच्या भूमीवर ढोल, नगाडे घुमू लागले. महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये “शिवनेरी” या किल्ल्याचे एक अढळ स्थान आहे. पुण्याच्या उत्तरेस जुन्नर पासून म्हणजेच एकेकाळचे “जीर्णनगर” येथून जवळच शिवनेरी किल्ला लागतो. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून सह्याद्रीच्या नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला आहे. या … Read more

अफजलखान वधाचा साक्षीदार असलेला किल्ला

pratapgadh killa mahiti

सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला तो किल्ला म्हणजे प्रतापगड. हा किल्ला साताऱ्यातील महाबळेश्वरपासून साधारणता 21 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची स्थापना 1665 मध्ये केली. अफजलखान वधामुळे या किल्ल्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या किल्ल्याची … Read more

कातळ लेण्यांचा अनुभव देणारा स्वराज्यातील एक दुर्लक्षित गड

hadsar durlakshit gadh

महाराष्ट्रात तीनशेहून अधिक किल्ले आहेत पण दुर्दैवाने काही मोजकेच किल्ले असे आहेत जे नेहमी प्रकाशझोतात असतात बरेच किल्ले आपल्याला ठाऊक देखील नसतात. असे असंख्य गडकोट आपल्या सह्य़ाद्रीत विखुरलेले आहेत. अगदी असाच पुण्यातील एक थोडासा दुर्लक्षित असलेला हा किल्ला हडसर जुन्नरपासून १२ किलोमीटरवर! जुन्नरजवळ च्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या … Read more

You cannot copy content of this page